अंजली कुलकर्णीमलिका अमर शेख हे मराठी स्त्रीवादी कवितेतील प्रथम नाव आहे. १९७९ साली आलेला मलिका यांचा ‘वाळूचा प्रियकर’ हा कवितासंग्रह म्हणजे १९७५ साली...
|| आनंद मोरे
एकीकडे मृतप्राय होत चाललेल्या अर्थव्यवस्थेत प्राण फुंकण्यासाठी देशोदेशींची सरकारे आणि मध्यवर्ती बँका शर्थीचे प्रयत्न करीत आहेत, लोकांना सरकारी मदतीवर जगण्याची गरज...
भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा दिवस असे ज्याचे वर्णन होते, तो आजचा दिवस. १९७५ मध्ये याच दिवशी रात्री उशीरा तेव्हाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लागू केली व सर्वांच्या मूलभूत हक्कांवरच घाला घातला.