इ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.
शैलजा तिवले – response.lokprabha@expressindia.com ओमायक्रॉनमुळे राज्यातील करोनाबाधितांचा आलेख वेगाने वर जात आहे. त्यामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे. परंतु तज्ज्ञांच्या मते ही तिसरी...
शिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय करोनाच्या काळात दुय्यम असल्यासारखाच गणला गेला.
अपर्णा देशपांडे – adaparnadeshpande@gmail.comशिक्षण हा खूप महत्त्वाचा विषय करोनाच्या काळात दुय्यम असल्यासारखाच...
‘‘पुरुषांप्रमाणेच स्त्रीला माणूस म्हणून जगण्याच्या सर्व संधी आणि त्यासाठीचं पोषक वातावरण मिळणं याला मी समानता म्हणते. मृदुला भाटकर‘‘पुरुषांप्रमाणेच स्त्रीला माणूस म्हणून जगण्याच्या सर्व...