‘‘निसर्गाशी मैत्र जुळलं की तुम्ही कधीच एकटे नसता. जीव लावणारे असंख्य अनुभव येत राहतात. माझं लहानपण निसर्गातच गेलं. त्यामुळे वृक्षवल्लींप्रमाणेच वनचरेही सोयरे सहचर...
जे होतं ते चांगल्यासाठी’ हे नंतर वेळोवेळी पटत गेलं. मुलींच्या शिक्षणाचं माध्यम निवडताना नैसर्गिकपणे मातृभाषेला पसंती दिली कुठल्याही सजीवानं एकदा का या पृथ्वीतलावर...
भूषण कोरगांवकरबंगाली माणसांना मी लहानपणी केवळ पुस्तकांमधून भेटलो होतो. तरीही अनेक वर्षांचा त्यांचा परिचय असल्यासारखं वाटायचं, कारण पुलंचं लेखन आणि ब्योमकेश बक्षी व...
रोशन दळवीपालकत्व ही दोघा पालकांनी एकत्रितपणे निभावण्याची गोष्ट आहे, परंतु आपल्याकडे मुलांना सांभाळण्याची बहुतांशी जबाबदारी आईकडेच असते. समाजात घटस्फोटांचं प्रमाण वाढू लागल्यानंतर पालकत्व...