Tag: Agricultural Produce Market Committee Election
- Advertisement -
STORIES
गेले लिहायचे राहून.. | Painter Gopalrao Deoskar Bapu memorial day canvas Senior artist Vijayabai...
मृदुला भाटकरमाणसं माणसांना शिकवतात, बिघडवतात आणि घडवतातही. कायम रंगरेषांच्या वळणांमध्ये राहाणाऱ्या चित्रकार गोपाळराव देऊस्करांकडून मी महत्वाच्या गोष्टी शिकले. त्या बापूंबरोबरच्या मैत्राच्या आठवणी, त्यांच्या...
pandharpur wari pilgrimage ashadhi wari 2022 pandharpur yatra 2022 zws 70
प्राजक्त देशमुखयंदा वारीला जायची इच्छा आहे. पण ती रखुपांडुरंगाला भेटण्यापेक्षा थोडय़ा वेगळ्या कारणासाठी. साधारण तीनेक वर्षांपूर्वी वारीत गेलो होतो. तेव्हा अनेकांसोबत निर्हेतुक गप्पा...
वाचायलाच हवीत : हवा आहे ‘चौथा कमरा’!
– मीना वैशंपायनइंग्रजी साहित्यजगतावर आपल्या नवनवोन्मेषशालिनी प्रतिभेचा अमीट ठसा उमटवणारी ब्रिटिश कादंबरीकार व्हर्जिनिया वूल्फ. आधुनिक काळातील विचारवंत आणि स्त्री-पुरुष समानतेविषयी आग्रही असणाऱ्या व्हर्जिनियाच्या...
वेदनेचा हुंकार : बलात्कारामागचे हेतू..
– डॉ. मीनाक्षी नलबले-भोसलेबाल बलात्कारांच्या घटनांच्या संख्येत सातत्यानं वाढ होताना आपण पाहतो आहोत. या गुन्ह्य़ांसाठी कडक शिक्षा व्हायलाच हव्यात, मात्र हे गुन्हे कमी...
या कारणामुळे शिवाजी महाराजांनी आपली राजधानी पुण्याहून रायगडाला हलवली
इ.स. १६३१ साली विजापुरच्या मुरार जगदेवाने पुणे प्रांत काबीज केला. त्याने लुटमार व जाळपोळ करून सर्व पुणे उध्वस्त केले. जाताना त्याने पुण्यावरुन गाढवाचा नांगर फिरविला. त्याच सुमारास पुण्यास मोठा दुष्काळ पडला व पुणे व अवतीभवतीचा प्रदेश निर्मनुष्य झाला.