Maharashtra Manoranjan Kendra is an Online Platform that creates a variety of entertainment content. Get the Latest News on Entertainment, Sports, Lifestyle, Travel, Humour & Opinions from leading columnists on Maharashtra Manoranjan Kendra.
इ.स. १७१३ साली शाहु महाराजांनी बाळाजी विश्वनाथ भट यांची पेशवे म्हणुन नेमणुक केली. त्यावेळी पुणे प्रांत निंबाळकरांचे प्रशासक बाजी कदम यांच्या ताब्यात होता. वाटाघाटी करुन हा भाग शाहु महाराजांच्या ताब्यात आला.
विनोदाचे हत्यार म्हणून वापरणारे, अन्याय, चुकीच्या गोष्टींवर सडकून टीका करणारे, लेखक, फर्डे वक्ते, विनोदाचे प्रमाण, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कार्यकर्ते, नेते, साहित्यासह राजकारणात ठसा उमटवणारया दुर्मिळ व्यक्तींपैकी आचार्य अत्रेंचा सार्थ अर्थाने ‘विनोदाचा’ जन्म १३ ऑगस्ट १८९८ ला सासवड येथे झाला.
आपल्या देशात राज्यघटनेनुसार शिक्षण ही राज्य व केंद्रसरकारची सामायिक जबाबदारी आहे. भारतात सर्वाधिक शिक्षण संस्था असूनही पहील्या २०० मध्ये आपले दुरान्वयानेही स्थान दिसत नाही.