STORIES
कशामुळे पडले ‘पुणे’ हे नाव – जाणून घ्या
इ.स पाचव्या शतकाच्या उत्तरार्धातील त्रैकूटक राजाची काही नाणी इंदापूर तालुक्यात सापडली यावरून पुणे परगणा हा या राजाच्या आमलाखाली असावा असा तज्ज्ञांचा तर्क आहे.
जाणून घ्या, गुरु पौर्णिमेचे महत्त्व!
आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून देशभरात उत्साहात साजरी केली जाते. भारतात अनेक विद्वान गुरु होते, परंतु महर्षि वेद व्यास हे प्रथम विद्वान होते.
Shelf च्या एका कोपऱ्यात जेव्हा Slambook सापडते…
Tv समोर गाढवा सारखा लोळत होतो म्हणून आई म्हणाली तेवढं अस्ताव्यस्त झालेले bookshelf तरी आवरायला घे ? मी अगदी उत्साहाने पुलंचे विनोद, मिराजदारांच्या कथा,...
एके काळी येवल्या पेक्षाही प्रसिद्ध होते पुण्याचे रेशीम
दुसऱ्या बाजीरावाने रेशमाचें कापड काढणाऱ्या व विकणाऱ्यांना पैठण व नाशिक जिल्ह्यातील येवले येथून पाचारण केले व पुण्यास स्थायिक होण्यास सांगितले. पुण्यातील रेशमी कापडाच्या उत्पादनाची हीच सुरवात आहे असे मानावयास हरकत नाही.
‘बाबा का ढाबा’ चा विडीयो झाला सोशल मीडियावर वायरल, वाचा बाबांच्या संघर्षाची गोष्ट
सोशल मीडिया मध्ये किती ताकद आहे सर्वांनाच ठाऊक आहे! आणि संकटाच्या वेळी, हे बर्याच गरजू लोकांसाठी उपयोगी ठरले आहे. 80 वर्षीय गरीब कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओ मध्ये अन्नाची विक्री न झाल्यमुळे ते रडताना दिसले.