अन्न, वस्त्र आणि निवारा जश्या मूलभूत गरजा आहेत तसच सोशल मीडिया सध्याच्या पिढीची गरज ठरली आहे. खरं तर गरज कमी आणि जगण्याचा एक भाग झाला आहे. ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम ही काही जगप्रसिद्ध सोशल मीडियाची माध्यम आहेत.
अवघड आकडयातील ती कोट्यवधींची उलाढाल, दरवर्षी होणारे काही ना काही तरी घोळ, देवाकडे घातलेले साकडं, भिंतीवर चिटकवलेलं वेळापत्रक, ज्योतिषाने मांडलेली भाकीतं, तिकीटांसाठी लागलेल्या रांगा,...
आषाढ शुक्ल पक्षाची पौर्णिमा गुरु पौर्णिमा म्हणून देशभरात उत्साहात साजरी केली जाते. भारतात अनेक विद्वान गुरु होते, परंतु महर्षि वेद व्यास हे प्रथम विद्वान होते.
पुण्यामधील संशोधनात काही दगडी, हत्यारे, भांडी, बरण्या, किटली प्रमाणे तोंड असलेली भांडी सापडली ही सर्व भांडी अश्म व ताम्र युगातील भांड्यांसारखीच आहेत. या युगात अशा भांड्यातुन मृत बालकांना पुरत असत.
तुम्हाला माहित असेलच की सिंहाला 'जंगलाचा राजा' म्हटले जाते, परंतु सिंह कळपामध्येच का दिसला हे आपणास माहित आहे काय? जरी पृथ्वीवर सिंहांचे अस्तित्व खूप जुने आहे, परंतु त्यांच्या इतिहासाबद्दल माहित असणे फार कठीण आहे, कारण प्राण्यांचे जीवाश्म बहुतेक सापडत नाहीत.